डिनर डेटवर ऐश्वर्या रायला अभिषेकचा राग का आला? हे आहे कारण


अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे.


मात्र, गेल्या काही दिवसांपासून या जोडीमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर येत आहेत.


लग्नानंतर या जोडीचा लग्नाचा वाढदिवस खूपच खराब झाला होता. याचा खुलासा स्वत: अभिषेक बच्चनने केला आहे.


तो म्हणाला की, मी माझ्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त मालदीवमध्ये कॅंडललाईट डिनरचा प्रयत्न केला होता.


त्यावेळी आम्ही एकमेकांकडे बघत खुर्चीवर बसलो. त्यानंतर वाऱ्याच्या जोरदार झुळकाने सर्व मेणबत्त्या विझल्या.


त्यामुळे अन्नामध्ये मसाल्यांची चव कमी आणि वाळूची चव जास्त येत होती. जोरदार वाऱ्यामुळे लग्नाचा वाढदिवस खराब झाला आणि मला अभिषेकचा राग आला. असं ऐश्वर्या म्हणाली.

VIEW ALL

Read Next Story