Kitchen Tips: भाजीत चुकून तिखट, मीठ जास्त झालं तर काय कराल?

Published by: Zee Team | Aug 22, 2024

अनेकदा स्वयंपाक करताना भाजीत मीठ किंवा तिखट जास्त होतं. अशी कोणी खात नाही आणि सगळी मेहनत वाया जाते.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

गरजेपेक्षा जास्त मीठ किंवा तिखट खाल्याने फक्त चव बिघडत नाही तर त्याचा आपल्या स्वास्थ्यावरही परिणाम होऊ शकतो.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

मग अशा वेळी ती भाजी फेकून द्यावी लागते. पण काही खास टीप्स वापरून तुम्ही भाजी खाण्या योग्य बमवू शकतात. चला बघूया कसे..

Published by: Zee Team | Aug 22, 2024

दही-

तिखट किंवा मीठ जास्त झाल्यास तुम्ही भाजीत दही घालू शकता. त्याने भाजीची चव चांगली टिकून राहील.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

तूप-

भाजीत तूप घातल्याने मीठ आणि तिखटाची तिव्रता कमी होण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

पाणी-

जर भाजी रस्स्याची (द्रवयुक्त) असेल तर तुम्ही त्यात पाणी घालून एकदा उकळी काढून घेऊ शकता.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

मलई -

भाजीत मलई (क्रीम) घातल्यास तिखट किंवा मीठाचे प्रमाण कमी होते. आणि भाजी जास्त स्वादिष्ट बनते.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

लिंबू-

याशिवाय तुम्ही भाजीत लिंबाचा रस घातल्यास मीठाचे प्रमाण कमी होईल.

Published by: Zee Team | Aug 22, 2024

VIEW ALL

Read Next Story