वाद विवाद टाळा

संध्याकाळच्या वेळेस घरात वाद विवाद टाळा. यामुळे घरात अशांती निर्माण होवू शकते.

मीठ

संध्याकाळच्या वेळेस मीठ देऊ नका. यामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

मोहरी

संध्याकाळच्या वेळेस मोहरी देऊ नये. याचा वापर नजरचेची बाधा उतरवण्यासाठी केला जातो.

नखं कापू नये

संध्याकाळच्या वेळेस नखं कापल्यास घरावर कर्ज वाढते.

दूध देणे टाळा

सूर्यास्तानंतर कुणी दूध मागायला आल्यास ते टाळा. यामुळे आर्थिक नुसकान होवू शकते.

झाडू मारणे

सूर्यास्तानंतर चुचूनही घरात झाडू मारु नका. लक्ष्मीची अवकृपा होते. आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते.

केस विंचरणे

सूर्यास्तानंतर घरात केस विंचरणे टाळा यामुळे घरात नकारात्मकता पसरते.

दही

सूर्यास्तानंतर दही देणे टाळा. याचा वापर पंचामृत करण्यासाठी केला जातो.

लाल मिर्ची

सूर्यास्तानंतर कुणी लाल मिर्ची देणे टाळा. याचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो.

पैसे देणे टाळा

सूर्यास्तानंतर शक्यतो कुणालाही पैसे देणे टाळा

सूर्यास्तानंतर ‘ही’ कामे केल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते

VIEW ALL

Read Next Story