आर्थिक समस्यांवर रामबाण उपाय; कापूरच्या 'या' उपायांनी दूर होतील वास्तू दोष

Published by: Zee Team | Jun 07, 2023

पितृदोष किंवा कालसर्प दोष दूर होईल

जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा कालसर्प दोष दूर होईल. सकाळी, संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा. असे केल्याने राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते.

Published by: Zee Team | Jun 07, 2023

घरामधील वास्तुदोष दूर होईल

घरामध्ये वास्तुदोष असल्यास प्रत्येक खोलीत कापूरच्या एक दोन वड्या नियमीत ठेवा

Published by: Zee Team | Jun 07, 2023

पती-पत्नीमधील दुरावा दूर होईल

रात्री पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता जाळून टाकावा. पती-पत्नीमधील दुरावा दूर होईल.

Published by: Zee Team | Jun 07, 2023

घरात शांतता

देशी तुपात कापूर भिजवून रोज जाळावे. यामुळ घरात शांतता राहील.

Published by: Zee Team | Jun 07, 2023

आर्थिक समस्या दूर होईल

स्वयंपाकघरातील भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा. यामुळे आर्थिक समस्या दूर होईल

Published by: Zee Team | Jun 07, 2023

नोकरी-व्यवसायात प्रगती

नोकरी-व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून एका भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा.

Published by: Zee Team | Jun 07, 2023

सुख-समृद्धी येते

कापूरमुळे अनेक वास्तू दोष दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.

Published by: Zee Team | Jun 07, 2023

नकारत्मकतेचा नाश

घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापूरचा छोटा तुकडा खूप फायदेशीर आहे. कापूर जाळल्याने नकारत्मकतेचा नाश होतो.

Published by: Zee Team | Jun 07, 2023

वास्तुशास्त्रानुसार कापूरचे अनेक फायदे आहेत.

Published by: Zee Team | Jun 07, 2023

VIEW ALL

Read Next Story