सूर्यास्तानंतर चुकूनही करु नका 'ही' 5 कामं! आयुष्यभर राहिल आरोग्यासोबत आर्थिक समस्या

Published by: Neha Choudhary | Nov 18, 2024

संध्याकाळी पैसे, हळद, मीठ, दही इत्यादी दान करू नये. एखाद्याला दान किंवा उधार दिले तर देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते.

Published by: Neha Choudhary | Nov 18, 2024

कोणत्याही व्यक्तीने सूर्यास्ताच्या वेळी घराच्या आत किंवा बाहेर झोपू नये. असं केल्यास लक्ष्मी नाराज होते. आर्थिक समस्या जाणवते.

Published by: Neha Choudhary | Nov 18, 2024

शास्त्रानुसार झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सूर्यास्तानंतर घर झाडणे किंवा पुसल्यामुळे तुम्हाला पैसे आणि आरोग्य दोन्हीचे नुकसान सहन करावे लागेल.

Published by: Neha Choudhary | Nov 18, 2024

संध्याकाळनंतर चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत. तुळशीची पाने तोडल्यास वास्तू दोष आणि तुमच्या आयुष्यातील आनंद नष्ट होतो.

Published by: Neha Choudhary | Nov 18, 2024

सूर्योदयानंतर खोलीचे दरवाजे बंद ठेवू नयेत. माता लक्ष्मीसह देवी-देवतांच्या आगमनाचा हा काळ ही चुक करु नये. अन्यथा तुमच्या आयुष्यातही अंधार येतो.

Published by: Neha Choudhary | Nov 18, 2024

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Neha Choudhary | Nov 18, 2024

VIEW ALL

Read Next Story