...जेव्हा लग्नानंतर रीना रॉयसोबत पकडले गेले शत्रुघ्न सिन्हा!

रंगेहाथ पकडले

शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वतः हा किस्सा सांगितला की, पूनम सिन्हा यांनी त्यांना रंगेहाथ पकडलं आहे.

कधी पकडलं गेलं

शत्रुघ्न सिन्हा यांनी हा किस्सा कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितला. मात्र सर तुम्ही कधी पकडले गेलात का?

लग्नाअगोदर नाही

शत्रुघ्न सिन्हा यांनी उत्तर दिलं की, हा एकदा मला पकडलं गेलं. पण ते लग्ना आधी नाही. जेव्हा पकडायला जायला हवे होते.

लग्नानंतर पकडले गेले

मी लग्नानंतर पकडलं गेलं. जेव्हा खऱ्या अर्थाने पकडलं जाणं चुकीचं आहे.

मी मार खाल्ला

शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, जेव्हा पकडलं गेलो तेव्हा मी खूप मार खाल्ला. चेहऱ्यावर यामुळे डाग आहे.

लाज नाही का वाटत तुला

शत्रुघ्न सिन्हा यांनी पुढे सांगितलं की, तुम्हाला लाज वाटत नाही. तुला आता मुलं आहेत. आणि तुम्ही ये सगळं करत आहात.

एकदा केलं माफ

पूनम सिन्हा म्हणाले की, मी यावेळी तुम्हाला माफ करत आहे. पण यापुढे मी माफ करणार नाही. पण यानंतर मला कोणत्या मुलीबद्दल ऐकू यायला नको.

अद्याप कुणाला माहित नाही

1980 साली शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांचं लग्न झालं. पण या लग्नानंतरही अभिनेता रिना रॉय यांना भेटत राहिले. जे अद्याप कुणाला माहित नाही.

VIEW ALL

Read Next Story