न लढता हार मानेल शत्रू, आचार्य चाणक्य यांनी सांगितला सोपा मार्ग


आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात शत्रूचा पराभव करण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे.


जर एखाद्या व्यक्तीची इच्छा असेल तर तो मेंदूचा वापर करून शत्रूचा पराभव करू शकतो.


चाणक्य यांच्या मते, लोभ ही अशी गोष्ट आहे. ज्याच्या मदतीने कोणत्याही शत्रूचा पराभव केला जाऊ शकतो.


आचार्य चाणक्य म्हणतात की, लोभ माणसाला कमजोर करतो. लोभामुळे चुकीच्या गोष्टीही बरोबर दिसतात.


कोणत्याही प्रकारच्या लोभामुळे माणूस आपल्या शत्रूलाही मित्र मानू शकतो. लोभामुळेच माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. तो सर्व चुकीचे निर्णय घेऊ लागतो.

VIEW ALL

Read Next Story