५०० ट्रेन ठप्प

अखिलेशचा आदेश अन् 'पॉवर ब्लॅक आऊट'

देशात ‘पॉवर ब्लॅक आऊट’ का झालं… दोन दिवसांत पावर ग्रीडमध्ये बिघाडानंतर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. ३१ जुलैला यामुळं अर्ध्याहून अधिक भारताची बत्ती गूल झाली होती. तर ४० जुलैला आठ राज्यांत या संकटानं जनता हवालदिल झाली होती.

Aug 1, 2012, 11:31 PM IST

६०कोटी जनता अंधारात, ५०० ट्रेन ठप्प

उत्तर भारतात पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ६० कोटी जनता अंधारात आहे तर जवळपास ५०० रेल्वे गाड्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नॉर्दन ग्रीडचा फटका दिल्ली मेट्रोलाही बसला आहे. मेट्रोसेवा ठप्प झाली आहे.

Jul 31, 2012, 03:11 PM IST