मुंबई : टीव्ही एक्ट्रेस दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.  बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) विजेती दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) ही तिच्या कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दिव्यानं काही दिवसांपूर्वी तिचा खूप चांगला मित्र अपूर्व पाडगावकरसोबत (Apurva Padgaonkar) साखरपूडा केला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर ती तिच्या एक्स बॉयफ्रेंड वरुण सूदसोबतच्या रिलेशनशिपमुळे  वादात सापाडली. या सगळ्यानंतर तिने सोशल मीडियावर प्रश्न-उत्तर सेशन ठेवलं. ज्यामध्ये ती तिच्या फॅन्सच्या प्रश्नांची उत्तर देताना दिसली. या सेशन दरम्यान तिच्या फॅन्सने तिला अनेक प्रश्न विचारल्या यामध्ये यावेळी मात्र एका चाहत्याने लिमीट क्रास केली. आणि तिला असा प्रश्न विचारला की, सगळेच हैराण झाले मात्र तरिही तिने उत्तर दिलं.


फॅनच्या प्रश्नाने सगळेच हैराण
या सेशनवेळी एका चाहत्याने दिव्याला विचारलं की, तू व्हर्जिन आहेस का? यावंर तिने कसालाही विचार करता हो असं म्हटलं. एका मुलाखतीत दिव्याने वरुणसोबतच्या ब्रेकअपबद्दलही सांगितलं आहे. तो काळ त्याच्यासाठी सर्वात कठीण होता आणि त्यातून सावरण्यासाठी तिला बराच वेळ लागला.  


याचबरोबर अजून एका चाहत्याला दिव्याकडून रिलेशनशिपचा सल्ला घ्यायचा होता, तेव्हा ती म्हणाली - जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य कोणाशी तरी शेअर करण्यास तयार असता तेव्हा त्यावर खूप काम करावं लागतं. पण नंतर प्रयत्न न करता सगळं घडत जातं. 


या आधी दिव्या ही अभिनेता आणि रोडीज फेम वरुण सूदसोबत (Varun Sood) रिलेशनशिपमध्ये होती. इतकंच काय तर ते दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्या दोघांनी लवकरच लग्न बंधनात अडकण्याचा निर्णयही घेतला होता. त्या दोघांना आनंदी पाहून वरुणच्या कुटुंबानं दिव्याला त्यांचे खानदानी दागिने देखील दिले होते. 


मात्र, काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. आता वरुणच्या बहिणीनं दिव्याकडून त्यांचे हे खानदानी दागिने परत करण्यास सांगितले आहे. दरम्यान, दिव्या सतत वरुणच्या कुटुंबाला टोमणे मारताना दिसते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता दिव्यानं या सगळ्यावर संताप व्यक्त केला आहे.