
...म्हणून आत्याने कुऱ्हाडीने वार करुन भाच्याला संपवलं! शरीरसंबंधांमुळे हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं
Angry Women Killed Relative: अनेकदा समज देऊनही हा मुलगा ऐकण्यास तयार नव्हता असा या आरोपी महिलेचा दावा आहे. तर पोलिसांनी मात्र या प्रकरणामध्ये वेगळाच दावा करताना या मुलाचे आणि त्याच्या आत्येबहिणीचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.

Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?
Odisha Train Accident PM Modi Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनचा भीषण अपघात झालेल्या घटनस्थळाला शनिवारी दुपारी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर थेट स्वत: फोनवरुन 2 व्यक्तींशी संवाद साधला.

Odisha Train Accident: "अपघाताचे कारण सापडले, लवकरच..."; घटनास्थळी ठाण मांडून बसलेल्या रेल्वेमंत्र्यांची माहिती
Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. त्याचवेळी 1000 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दुसरीकडे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्र्यांनी ओडिशा अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

पतीच्या निधनानंतर सासऱ्याची सूनेसोबत संतापजनक कृत्य, दिराने VIDEO काढला अन्
Crime News : पतीच्या मृत्यूनंतर तिने विचारही केला नाही असं भयानक कृत्य तिच्या सासरे आणि दीराने केलं. एवढंच नाही तर या घटनेचा व्हिडीओ बनवला. त्या रात्री सासऱ्याने तिच्यासोबत...

ट्रेन अपघातानंतर विमान कंपन्यांकडून मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार; तिकीट दरात अभूतपूर्व वाढ
Odisha Coromandel Express Train Accident: शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरामंडल एक्सप्रेसआणि बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसचा बालासोर येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 288 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजारांहून अधिक जण जखमी झालेत.

Odisha Train Accident: अपघाताच्या आधीचा 'तो' गोंधळ चर्चेत! Coromandel Express अचानक Loop Line वर गेलीच कशी?
Odisha Coromandel Express Train Accident: तीन ट्रेनची धडक झाल्याने 288 प्रवाशांची मृत्यू झाला असून 1 हजारहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अघातासंदर्भातील चौकशी सुरु झाली असून अपघाताच्यावेळेस ट्रॅकवरील ट्रेन्सची स्थिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मृतांचा आकडा आणखी वाढणार? 'त्या' दोन बोगींमध्ये सर्च ऑपरेशन सुरु
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांची संख्या 288 झाली आहे. या अपघातात 1175 जण जखमीही झाले आहेत. त्यापैकी 382 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बलात्कार पीडित तरुणीला मंगळ होता का? कुंडली जाणून घेण्यासाठी ज्योतिष विभागाची मदत घ्येणाचा कोर्टाचा अजब आदेश
जेव्हा पीडित तरूणीने लग्नासाठी विचारलं तर तरूणाने तुझ्या कुंडलीत मंगल आहे असं सांगत लग्नास नकार दिला होता. यानंतर कोर्टीने ज्योतीषामार्फत कुंडली दोष तपासण्याचे आदेश दिले होते.

Odisha train accident: रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर स्पष्टच म्हणाले...
Ashwini Vaishnav, Odisha train accident: रेल्वे अपघात प्रकरणात विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता रेल्वेमंत्री (Railway Minister) आश्विनी वैष्णव यांनी विरोधकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.

Odhisha Train Accident : मृतदेहांच्या ढिगाऱ्यात ते मुलाला शोधतायत! काळीज पिळवटून टाकणारी 'त्या' बापाची कहाणी
Odhisha Train Accident : ओडिसा बालासोर रेल्वे अपघाताने संपूर्ण भारत हादरलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका खोलीत मृतदेहांचा खच पडलाय. या मृतदेहांमध्ये एक व्यक्ती कोणाचा तरी शोध घेताना दिसतेय.

ओडिशाच्या बालासोरमध्ये मृत्यूचं तांडव, बालासोर दुर्घटनेला जबाबदार कोण?
ओडिशा रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा नाहक जीव गेला आहे. या अपघातानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इतका मोठा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला याचा शोध घेणं गरजेचं आहे.

"चूक कोणाचाही असो....", ओडिशा ट्रेन दुर्घटनेनंतर आनंद महिंद्रांनी सुनावले खडे बोल; म्हणाले "सुरक्षा यंत्रणा पडताळा"
Anand Mahnidra on Odisha Train Accident: ओडिशात (Odisha) झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत तब्बल 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेटवर प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलं असून भविष्यात असे अपघात होतो कामा नयेत अशा शब्दांत आपली नाराजी जाहीर केली आहे.

'दोषींना सोडलं जाणार नाही, कठोर शिक्षा होईल', दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य
Odisha Train Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातल्या बालासोर रेल्वे अपघात घटनस्थळाची पाहणी केली. त्यानंतर कटक इथं रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी प्रवाशांची भेट घेतली.

बालासोरहून जखमींना घेऊन निघालेल्या बसचा अपघात; रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा येथील तिहेरी रेल्वे अपघातस्थळाची पाहणी करून मदत आणि कामांचा आढावा घेतला. त्यांनी आरोग्य सचिवांना घटनास्थळी बोलावून निर्देश दिले आहेत

कोणत्या बोगीतून साखळी खेचली हे रेल्वे पोलिसांना कसं कळतं? जाणून घ्या...
Chain Pulling in Train : भारतीय रेल्वेचे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र ओडिशामधल्या भीषण अपघातानंतर रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना असतात पण त्यातील चेन पुलिंग ही यंत्रणा देखील महत्त्वाची असते. चेन पुलिंग म्हणजे प्रत्येक डब्यात आपत्कालीन ब्रेक बसवलेले असतात

आईच्या अंत्यसंस्कारासाठी आला पण, भाऊ फोन करुन थकले... 14 वर्षांनी घरी परतलेल्या रमेशचा ओडिशात मृत्यू
Odisha Train Accident : ओडिसात झालेल्या भीषण अपघातात 261 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या 261 जणांमध्ये प्रत्येकाची एक हृदयद्रावक गोष्ट समोर येत आहे. रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केलेली असली तरी ती व्यक्ती पुन्हा येणार नसल्याने कुटुंबियांना आपलं दुःख आवरता येत नाहीये.

"प्रत्येक वेळी चूक मुलाची नसते", Facebook वर प्रेयसीचा फोटो शेअर करत विद्यार्थ्याने घेतला गळफास, खिशात सापडली सुसाईड नोट
Crime News: बी.फार्माचं शिक्षण घेणाऱ्या राहुल यादव याने राहत्या घऱातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. कुटुंबाला घरात लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. राहुल यादव याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोटही (Suicide Note) लिहिली आहे. तसंच त्याने मृत्यूच्या 8 तास आधी फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट लिहिली होती.

दारू तस्करांना सोडवण्यासाठी एक्सप्रेसवर तुफान दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
Bihar Crime : ओडिशातील रेल्वे अपघाताने सर्वाना हारवून सोडलं आहे. बालासोर येथे झालेल्या या अपघातात 261 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये स्वतंत्र संग्राम एक्स्प्रेसवरच तुफान दगडफेक झाल्याचे समोर आले आहे.

'प्रत्येकवेळी मुलाचीच चुक नसते...' चिठ्ठी लिहित B.Pharma विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल
बी फार्मा शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राहात्या घरात गळफास घेत या मुलाने टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांना त्याच्या घरातून सुसायड नोट मिळाली आहे.

Odisha Train Accident: "या दुर्घटनेमागे कट, कारण विचित्र वेळी...", माजी रेल्वेमंत्र्यांचं खळबळजनक विधान
Odisha Train Accident: माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी (Dinesh Trivedi) यांनी ओडिशामधील रेल्वे दुर्घटना (Odisha Train Tragedy) अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. या दुर्घटनेची वेळ विचित्र असून, यामागे कट असू शकतो असं ते म्हणाले आहेत. या दुर्घटनेची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.