नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या क़पा जिल्ह्यात रामनवमीच्या यात्रेदरम्यान मंडप पडल्याने ४ लोकांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जोरदार वारा आणि ढगफुटी झाल्याने ही दुर्देवी घटना झाली. तुफान आणि ढगफुटीमुळे मंडप लोकांवर जाऊन पडला. मडंपाखाली दबून आणि जखमी होऊन लोकांचा मृत्यू झाला. या कार्यक्रमात चंद्राबाबू नायडूदेखील उपस्थित होते. ते थोडक्यात वाचले. (अधिक माहिती थोड्याच वेळात..)