नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधून एक बातमी एक आहे की, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या नापाक हरकतींना उत्तर देत पाकिस्तानच्या २ जवानांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानकडून फायरिंग होत असतांना त्याला भारतीय जवानांनी देखील चौख उत्तर दिलं ज्यामध्ये पाकिस्तानचे २ जवानांना मारण्यात आलं.


एलओसीजवळ राजोरी आणि पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अंधाधुंध फायरिंग केली गेली. ज्याचं भारतीय जवानांनीही चौख प्रत्योत्तर दिलं. पाकिस्तानकडून दोन्ही ठिकाणी नागरिकांना टार्गेट केलं गेलं.