दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांच्या कंपनीला १६ हजार पट नफा एका वर्षात कसा वाढला, असे प्रश्नचिन्ह उपस्थित करत पृथ्वीराज चव्हाण यांनी, अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


जय शहा यांची कंपनी ही शेल कंपनी तर नाही ना? असा सवाल देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.