अयोध्या :   गेली अनेक वर्ष रामजन्मभूमीचा वाद सुरू आहे.  या वादाचे परिणाम भारताच्या राजकारणावरही दिसून आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कोर्टात सुरू असलेला हा वाद आता अयोध्येतल्या रामजन्मभूमीचा वाद कोर्टाबाहेर सोडवण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतलाय.


आज श्री श्री रवीशंकर अयोध्येत जात आहेत. त्याआधी त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीनंतर लवकरच राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा निघेल अशी आशा योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.


अयोध्येच्या वादात सरकार पक्षकार नाही. पण जे पक्षकार आहेत, त्यांच्यातले  वाद सामोपचार मिटवण्यात यश येईल असा विश्वास योगी आदित्यनाथ म्हणा