पुणे : जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील सह्याद्री व्हॅली या ईंजिनिअरींग कॉलेजच्या 26 मुलींना अन्नातून विषबाधा झाली. दुपारी 1 वाजता जेवण केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 मुलींना उपचारासाठी राजुरीच्या ग्रामीण रूग्णालयात हलवले. तर एका मुलीवरती आळेफाट्याच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कॉलेजच्या कँटीनच्या जेवणातून विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे.