औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बोंड अळीच्या नुकसानीची मदत मिळावी या मागणीसाठी ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 


विभागीय कृषी सह-संचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. घोषणाबाजी करीत आत्मदहन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्याना पोलिसांनी अटक केलीय.