जळगाव : जळगाव इथे पपई भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात झालाय. या अपघातात १५ मजुरांचा मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यावल तालुक्यातील किनगावजवळ हा अपघात घडलाय. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती वर्तवण्यात येत आहे.