मुंबई :  मुंबईचे माजी पोलीसआयुक्त परमवीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री  अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटींची मागणी केली. असा गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात केले आहे.


पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनासुद्धा हफ्तेखोरीचे टार्गेट दिले होते. साधारण वाझेंना 50 कोटीं दरमहाचे हफ्ताखोरीचे टार्गेट दिले होते.


दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील तत्काळ ट्विट करीत आपली बाजू मांडली आहे.