औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शाळकरी मुलांच्या वादातून शाळेतच मुलांची चांगलीच मारामारी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववीत शिकणाऱ्या एका मुलाचं भांडण झालं... आणि त्यानं आपल्या मोठ्या भावाला याची माहिती दिली. 


त्यानंतर आपले सहा मित्र घेऊन तो शाळेत आला. लाठया-काठ्या घेऊन ही मुलं शाळेत आली आणि मारामारी सुरु झाली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. 


या प्रकरणी गुन्हा दाखल असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं. यानंतर त्यांची जामिनावर मुक्तताही झाली.