नाशिक : नाशिकमध्ये आयटीआयच्या परिक्षेत गोंधळ उडालाय.. २२००पैकी तब्बल ११०० विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नव्हे तर चक्क नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 700 विद्यार्थ्यांना शून्य मार्क देण्यात आलेत. काही विद्यार्धी परीक्षेला उपस्थित असतानाही त्यांना अनुपस्थित दाखवण्यात आलंय.


यासंदर्भात विद्यार्थ्यांनी ITIप्रशासनाकडे दाद मागितली मात्र प्रशानानं त्यांच म्हणण ऐकण्यास नकार दिलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेजबाहेर गोंधळ घातलाय.