अहमदनगर : अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघा जणांची हत्या झाल्याने खळबळ उडालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवगावच्या विद्यानगरमध्ये ही घटना घडलीये. हरवणे कुटुंबातील आई-वडिलांसह मुलगा आणि मुलीची निर्घुण हत्या करण्यात आलीये. 


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अद्याप या हत्येचे कारण अस्पष्ट आहे.