मुंबई : १४ गाड्यांसाठी रेल्वेचा ४२ दिवसांचा ब्लॉक होत आहे. २५ जून ते २६ जुलै पर्यंत रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. यामध्ये  महाराष्ट्रातील पाच रेल्वे गाड्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे या गाड्याही बंद असणार आहे. ४ शटल आणि कामायानी एक्सप्रेसचा यामध्ये समावेश असणार आहे.


काय होणार बदल ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- भुसावळ-नाशिक दरम्यान रेल्वेचे रुळ बदलणार


- आरक्षण रद्द करून परतावा घेण्याचे आवाहन


- परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार