औरंगाबाद : मराठा आंदोलन सुरु असताना मुंबईतील राम-शाम कुठे होते? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित करत उद्धव आणि राज ठाकरेंवर मिश्किल टीका केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मराठा आरक्षणातील न्यायालयीन लढा' या विषयावर औरंगाबादेत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.


सरकारवर टीका करत मराठा समाज रस्त्यावर उतरला त्यावेळी हे राम - श्याम कुठे होते... का नाही आले टीळा लावून, हातात भगवा घेऊन? असं म्हणत त्यांनी ठाकरे बंधुंवर निशाणा साधला.