COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : आपल्या देशात खेळाडूंची निवड करताना शिक्षकांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. अनेकदा गुणवान खेळाडूंकडे दुर्लक्ष केलं जातं यामुळे खेळाडूंची निवड ही जबाबदारीनं केली जावी असं मत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीच्यावतीनं विद्यार्थ्यांसाठी मिशन यंग एंड फिट इंडिया या उपक्रमाचं सचिनच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं यावेळी सचिन बोलत होता.