कोल्हापूर : संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघर्ष सुकाणू समितीनं कोल्हापूरात आंदोलन केलं. महामार्गावर रास्ता रोको केला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. त्यामुळं आता वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, स्वातंत्र्य दिनी पुकारलेल्या आंदोलनातून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं माघार घेतली आहे. 


१५ ऑगस्टला जिल्ह्यात पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू देणार नसल्याचा पावित्रा सुकाणू समितीनं घेतला आहे. सुकाणू समितीच्या या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार नाही.