मुंबई : शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी किसान सभेच्या लाँग मार्चमध्ये जाऊन शेतक-यांची भेट घेतली. तसंच शिवसेनेचा या महामोर्चाला पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी काढलेला लाँग मार्च मुंबईत धडकला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेण्यात आला आहे. तसंच वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.


पाहा काय बोलले आदित्य ठाकरे