मुंबई : भगवानगडावरील मेळाव्याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. दसरा मेळाव्याबाबत निर्णय झालेला नसल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगवानगड आमच्या भावनेचा विषय असून माझी अपार श्रद्धा भगवानबाबा यांच्या गादीवर आहे. एका बाजूला लाखो लोक आहेत तर एका बाजूला महंत आहेत. त्यामुळे आपण द्विधा मनस्थितीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. तसंच महंतांसी आपले कुठलेही मतभेद नसल्याचंही त्या म्हणाल्यात.