मुंबई : राज्यात कुठल्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. कारण राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे.  त्यामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा सुटताना दिसत नसताना, कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला आज रात्री साडेआठ वाजेचा वेळ दिला आहे, तरी देखील राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे कुठल्याही क्षणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठल्याही क्षणी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता असण्याची बातमी येत आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीला रात्री 8.30 पर्यंतची सत्ता स्थापनेचा दावा करण्याची वेळ देखील याआधी देण्यात आली आहे.