मुंबई : मराठा समाजाचा मोर्चा 9 ऑगस्टला आयोजित केला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सरकारने दक्षता घ्यावी. मोर्चाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोर्चा ज्या हेतूने काढला जातो त्या संदर्भात सकारात्मक उत्तर द्यावे. यासाठी नारायणराने यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.


मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, कोपर्डी प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशा काही प्रमुख मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे.