मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबईत चैत्यभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर उसळला होता. 


भगवान बुद्धांचा शांततेचा विचार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निमित्ताने नव्या आंबेडकरी विचारांचे आदानप्रदान होते. यावेळी भगवान बुद्धांचा शांततेचा विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी काही तरुणांनी एका नव्या अल्बमची रचना केलीय. 


सबुद्ध या अल्बमची रचना


पावा या गीतकार आणि संगीतकार असलेल्या तरुणाने सबुद्ध या अल्बमची रचना केलीय. त्यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी.