मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणतांब्याला जाऊन संपकरी शेतकऱयांच्या भावना जाणून घेण्याची दाट शक्यता आहे. तशी माहिती पक्षाचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणतांब्यातील आंदोलनकर्त्या शेतकऱयांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या 'कृष्णकुंज'या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी आपली व्यथा मांडल्या. 


राज ठाकरे यांनी पुणतांब्याला येऊन आंदोलनाचे नेतृत्व करावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केलीय. मात्र शेतकऱयांच्या नेतृत्वाखालीच हा लढा सुरु राहील अशी भूमिका बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली.