मुंबई : सरकारमधून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टींनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर पुन्हा टीकेचे आसूड ओढलेत. आमचा हनुमान सत्तेच्या लंकेत रमला, असा शालजोडीतला टोला राजू शेट्टी यांनी रोखठोकमध्ये बोलताना लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी हे केंद्र आणि राज्य सरकारवर नाराज होते. अखेर त्यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतरही सदाभाऊ खोत यांचं मंत्रिपद कायम आहे.


पाहा काय म्हणाले राजू शेट्टी