मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणामुळे अनेक मुद्दे समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या देशात तिहेरी तलाकवर चर्चा होऊ शकते. मात्र अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर चर्चा होऊ शकत नाही हे दुर्दैव असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. ऍट्रॉसिटीचा गैरवापर झाल्याची उदाहरणे आहेत.  ते नाकारता येत नाही. आणि त्यामुळेच जातीचे राजकरण निर्माण झाल्याचं राऊतांनी नमूद केलं. 


भीमा कोरेगाव दंगलीमागे काही अदृश्य हात असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केलाय. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया