मुंबई : राज्यात सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुढचे काही दिवसही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणसह मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील काही भाग, विदर्भ आणि मराठवाड्याचं तापमान पुढचे दोन दिवस जास्त असेल. अनेक ठिकाणी तापमानाने 40 अंश सेल्सिअस ओलांडले आहे. उन्हाच्या झळा वाढत असल्याने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन शासनाने एका पत्रकाद्वारे केले आहे.


काय करावे?