नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी बेधडक कारवाई करत ३८ दहशतवाद्यांना ठार केले. मीडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ऑपरेशन स्पेशल कमांडोंनी पूर्ण केले. या कमांडोनी भिंबेर, केल, लिपा येथील तळांवर हल्ले केले. बुधवारी रात्री साडेबारा ते साडेचारपर्यंत हे ऑपरेशन सुरु होते. 


पाहा हे स्पेशल कमांडो कसा करतात सराव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING