नवी दिल्ली :  उरी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनआयएची सहा सदस्यीय पथक या हल्ल्याचा तपास करतेय. एनआयए लष्कराकडून सर्व पुरवे घेणार आहे.


उरी दहशतवादी हल्ल्यानंतर बैठकांचा सिलसिला सुरुच आहे. सलग दुसऱ्या दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावलीय. या बैठकीला आयबी, रॉ या गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.