नवी दिल्ली : पाकिस्तानकडून भारत विरोधी कारवाया सुरूच असतात. दहशदवादाला बळ देणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारताने अनेक पुरावे देखील दिले आहे. पण पाकिस्तानातून कुरापती सुरूच आहे.


पाकिस्तानने आयआरएस आणि गुजरात हायकोर्टाची वेबसाईट हॅक करत त्यावर पाकिस्तान जिंदाबाद असं लिहिलं आहे.  शिवाय 'आम्ही पाकिस्तानातील सायबर अटॅक टीम आहे. तुमचे सैनिक काश्मिरमध्ये निर्दोष लोकांना मारत आहे. आमचा उद्देश फक्त लोकांचा मॅसेज सरकारपर्यंत पोहोचवणे आहे. '