मुंबई : 'माय आयडिया माय इंडिया' कार्यक्रमामध्ये प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर आणि प्रसून जोशी यांनी, मुंबईतील विविध शाळांमधील मुलांसोबत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरू घटनेबाबत नाना पाटेकर यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे. मुलींची छेड काढणाऱ्यांना तिथल्या तिथे धडा शिकवा, अशा शब्दांमध्ये नानांनी संताप व्यक्त केला.


मुली आणि महिलांवरील अत्याचाराचे निकाल लवकर लागले, त्यांना शिक्षा झाली तर अशा गोष्टींवर आळा बसण्यास मदत होईल, असं अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.