मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंचे लग्न अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाआधीचे सर्व विधी हे साग्रसंगीत पार पाडले जातायत. संपूर्ण गावाला राणादा-अंजलीच्या लग्नाची घाई झालीये. लग्नाआधीचे मेहंदी, हळदीचे कार्यक्रमही मोठ्या उत्साहाने केले जातायत. 


हळदीच्या समारंभातील हे गाणं तुम्ही ऐकलंय का? नसेल ऐकलं तर नक्की पाहा. तुम्हालाही हे गाणं नक्कीच आवडेल.