बीड : महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. त्याचवेली मुख्यमंत्र्यांना टोला लगावला, मुख्यमंत्री विदर्भाचे की महाराष्ट्राचे! 


सडकून टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत की, विदर्भाचे असा सवाल करताना राज्याचे तुकडे पडू देणार नाही, असे पवार म्हणाले. काहीही झालं तरी कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. बीडमध्ये आयोजित दुष्काळी परिषदेत अजित पवार बोलत होते.