पालघर : पालघरमध्ये कुपोषणाचा मुद्दा गाजत असतानाच आदिवासी विकास विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रमगड तालुक्यातील साखरे अश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींची प्रकृती अचानक खालावल्याने एकीचा मृत्यू झालाय तर एक विद्यार्थिनी अत्यवस्थ आहे.


कौशल्या असं मृत मुलीचा नाव आहे. तर कलम चौधरी नावाची मुलगी अत्यवस्थ आहे.