मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. सकाळी सकाळी मध्यरेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण आणि ठाकूर्लीच्या मध्ये जलद मार्गावर रुळाला तडा गेलाय. त्यामुळे वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आलीय. 


मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर तडा गेल्यानं गर्दीच्या वेळी कल्याण कडून मुंबईला येणा-यांचा मोठा खोळंबा झालाय.