मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी कामावर जाण्याच्या वेळेसच विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आज शासकीय सुट्टी असली तर अनेक खासजी कंपन्यांना सुट्या नाहीत त्यामुळे प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय.


सकाळच्या वेळेत वाहतूक विस्कळीत झाल्याने गर्दी देखील वाढते. अनेक स्थानकांवर सकाळी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.