मुंबई : चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत दोन केरळी लोकांनी शिरकाव केला, अर्थात सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांच्याशिवाय कोण असू शकतं, पण भारत गणेशपुरे यांना केरळी भूमिका दिली असली तरी त्यांच्यातला विदर्भ पुन्हा-पुन्हा बाहेर येत होता.