मुंबई :  वाशीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे तब्बल अर्धा तास उशीरानं धावत आहेत. कारण हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकाजवळ रुळाला तडे गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळच्या वेळी वाशीहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते, अशावेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने,  प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो.


रेल्वेमार्ग दुरुस्त झाल्यानंतरही ही हार्बर रेल्वे विस्कळीतच आहे. वाहतूक पूर्ववत करण्याचे हार्बर रेल्वेचे प्रयत्न सुरु आहे.