मुंबई : मुंबईतली युती तुटली, तरी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातली यूती कायम ठेवावी असं आवाहन महसूल मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका करू नका, जेणेकरून पुन्हा एकत्र येताना अडचणी येणार नाहीत, असंही चंद्रकांत पाटलांचं आवाहन आहे. 


दरम्यान मुंबईत भाजपचाच महापौर होईल असंही चंद्रकात पाटलांनी स्पष्ट केलंय.