मुंबई :  मुंबईत होळीत कल्पकतेला किंवा करंट अफेअर्सला खूप महत्त्व दिले जाते. कधी मुंबईत कसाबला जाळलं जातं तर कधी दहशतवाद्यांची होळी केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा भारतीय बँकांना चुना लावून परदेशात पळालेल्या विजय माल्या यांची ५० फुटांची होळी मुंबईतील बीडीडी चाळीत करण्यात आली होती. 


असत्यावर सत्याचा 'विजय' मिळविण्याचे प्रतिक म्हणून होळी चाळण्याची परंपरा आहे.  भारतीय बँकांना फसवून गेलेल्या माल्याविषयी सामन्यांनी दिलेली ही तीव्र प्रतिक्रिया आहे.