मुंबई : उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं थोडा दिलासा मिळाला आहे. विकेंडला बरसणा-या पावसानं मुंबईत थोडा गारवा निर्माण झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळीच नवी मुंबईत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने ऩागरिकाची थोडी तारांबळ झाली.


विरार, बोरिवली, कांदिवलीतही सकाळपासून पावसानं हजेरी लावली.. तर घाटकोपरमध्येही रिमझीम पाऊस बरसलाय.


दरम्यान, काल रात्री ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि रायगडमध्ये विजांच्या कडकटासह पाऊस झाला होता. आज दुसऱ्या दिवशीही पाऊस झाल्याने हवेत चांगलाच गारवा आहे.