मुंबई :  तामिळनाडूत जशी जल्लीकुट्टीला परवानगी मिळाली त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यतींनाही परवानगीही मिळावी अशी भूमिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यपालांच्या वाटहुकुमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं, म्हणून याप्रकरणी बिलात सुधारणा करावी किंवा राष्ट्रपतींद्वारे वटहुकूम काढावा अशी मागणी शिवाजीराव आढळराव पाटलांनी केलीय. 


पाहा व्हिडिओ