मुंबई : शिवसेनेतल्या बंडोबांना थंड करु. थंड झाले नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा दिलाय शिवसेना नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी दिला आहे.


शिवसेना सोडून गेलेल्यांचे काय हाल होतात ते लोकांनी पाहिलंच असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईत शिवसेना नेते कार्यकर्त्यांत कुठेही नाराजी नाही. सर्वांची नाराजी दूर केली असून, मुंबईवर भगवाच फडकवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.